gurhaal.com
1. आणीबाणीची पार्श्वभूमी Before decleration of emergency in india - गुऱ्हाळ
जर हा खटला राजनारायण यांनी जिंकला आणि जर इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल ठरली तर इंदिरा गांधींचे पंतप्रधान पद पण धोक्यात येणार होते आणि ते तसेच झाले ही. त्यामुळे हा खटला जिंकण्यासाठी इंदिरा गांधींनी आपले सर्व बळ पणाला लावले होते.
कारभारी