आर्थिक इतिहास

कसा शिकवला धीरूभाई अंबानी यांनी कलकत्त्याच्या दलालांना धडा

शेअर मार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री व्यतिरिक्त इतरही अनेक रंजक घडामोडी घडतात. इतिहासाच्या पोटात डोकावले म्हणजे असे अनेक रंजक किस्से आपल्या हाती लागतात. एकदा कलकत्त्याच्या शेर मार्क्र्त दळलांच्या एका टोळीने रिलायन्स कंपनीला पेचाट पकडण्याचा प्रयत्न केला होता. तो आपल्या निर्णय क्षमतेने आणि हिमतीने धिरूभाई अंबंनींनी कसं हाणून पाडला याचा इतिहास मनोरंजक आहे. हा लेख रिलायन्स कंपनीचे चेअरमन धीरूभाई अंबानी आणि काही शेअर ब्रोकर्स यांच्यातील डावपेचांचे युद्ध याशी संबंधित आहे. या लेखाची मजा घेण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट संबंधी किमान जुजबी माहिती आहे असे गृहीत धरलेले आहे

Story of missed IT revolution अर्थात भारतीय संगणक क्रांतीचा इतिहास

एक संगणक अनेक जणांच्या रोजगार हिसकावून घेईल अशी भीती त्यांना वाटत होती. बाहेरच्यांनीच नव्हे तर खुद्द काँग्रेस पक्षांमध्ये देखील राजीव गांधीला या बाबतीत विरोध सुरु झाला. पाठीमागे कुजबुज सुरु झाली. बुजुर्ग नेते नाराज झाले. जुने  ढुड्ढाचार्य (old guards)  विरोध करू लागले.  हे धोरण समाजवादी चेहरा  असलेल्या काँग्रेसला परवडणार नाही. आणि याचा परिणाम कामगार वर्गांच्या पाठिंब्यावर होईल असे कारण ते पुढे करत. एवढेच काय तर शासकीय प्रयत्नाने ECIL मध्ये तसेच काही खाजगी कंपन्यांच्या प्रयत्न यामुळे आकाराला येत असलेल्या या उद्योगाला अडथळा कसा आणता येईल याचे प्रयत्न झाले. खुद्द काँग्रेसमध्येच या उद्योगाला “स्क्रू ड्रायव्हर इंडस्ट्री” नावाने हिणवले जात असे.

error: