Author name: कारभारी

sant_tukaram

वीट

शेअर करा

‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?


शेअर करा

अंधाराला छेदण्याची गरज आहे

शेअर करा

सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे.  नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे.  आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय


शेअर करा
books

पुस्तकं

शेअर करा

पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याच्या मुलाने/मुलीने देखील हा छंद जोपासावा. त्याने/तिने देखील पुस्तके वाचावी. त्यांनी पुस्तके का वाचावी याविषयी कवी सौमित्र याने खूप सुंदर कविता लिहून ठेवली आहे. एका अर्थाने पुस्तक वाचल्याने काय होते याविषयीचा सुंदर लेखच आहे हा. ही सुंदर कविता जाणकार वाचकांसाठी आणि कविता प्रेमींसाठी.


शेअर करा

किस्से वैज्ञानिकांचे

शेअर करा

वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. त्यातून वैज्ञानिकांच मानवी स्वभावाचं, तंच बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन घडत असतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसेच ते उद्बोधकही असतात. त्यामुळेच ते विज्ञानाच इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच जीवनात घडलेले असे काही किस्से.


शेअर करा
essentially mira book review

हार न मानणारी स्त्री book review essentially mira book by author mira kulkarni

शेअर करा

लेखिका मीरा कुलकर्णी ही भारतातील सौंदर्यप्रसाधन निर्मितीतली फार मोठी उद्योजक. ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ नावाच्या लग्झरी आयुर्वेदिक कंपनीची सीईओ. (या कंपनीची उत्पादने हयात, ताज अशा अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये, राष्ट्रपती भवनातील अति महत्त्वाच्या सूट्समध्ये वापरली जातात.) ‘फॉच्र्युन इंडिया’च्या ‘मोस्ट पॉवरफुल बिझिनेस वुमन’च्या यादीत हिचं नाव सलग १० वर्ष झळकत होतं. हे सारं तिनं व्यक्तिगत आयुष्यातल्या ‘सिंगल मदर’ या कप्प्यातील सगळय़ा जबाबदाऱ्या पेलून करून दाखवलं. हे आत्मकथन आहे मीरा कुलकर्णीचं. ही कथा तिच्या वैयक्तिक आयुष्याची तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तिच्यातल्या उद्योजकाच्या जन्माची आणि वाढण्याची आहे.


शेअर करा

माझा मराठवाडा

शेअर करा

मराठवाडा ही गौरवाने सांगण्याजोगा वारसा असणारी संतांची तशीच लढवय्यांची जमीन. विकासाची क्षमता असणारी जिद्दी माणसांची भूमी. पण आकांक्षा आहे महाराष्ट्राच्या गौरवात एकजीव होण्याची. मराठवाड्याचे निराळेपण संपावे ही. आणि खंत आहे याची की हे घडून येण्याऐवजी मराठवाडा या नावाने लढत राहणे आम्हांला भाग पाडले जात आहे याची. 


शेअर करा

भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा

शेअर करा

प्रस्तुत पुस्तक हे ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ या मराठी पुस्तकाचा देविदास देशपांडे यांनी केलेला उत्तम अनुवाद आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेत विविध प्रांतांमधून मिळालेल्या योगदानाची दखल पुस्तकात घेतली गेली आहे. लेखनासाठी प्राचीन भारतीय ग्रंथ, परदेशी प्रवाशांनी भारताबद्दल लिहून ठेवलेली निरीक्षणे, भारतीय आणि विदेशी अभ्यासकांच्या नोंदी यांचा आधार आहे. माहिती आणि रंजकता यांचा उत्तम मेळ असणारे हे पुस्तक भारताच्या ज्ञानवारशाकडे पुन्हा एकदा वळण्याची आवश्यकता अधोरेखित करते.


शेअर करा

शिवरायांचे आज्ञापत्र Shivaji Maharaj’s Vision of forest conservation and tree plantation

शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील जंगल संपत्ती,निसर्ग संपत्ती कमी होऊ नये म्हणून एक आज्ञापत्रच काढले होते.आपल्या राज्यातील निसर्गदत्त जंगल संपत्तीची, वृक्षठेव्याची कशी काळजी घ्यावी, याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्पष्टपणे या आज्ञापत्रात मांडले आहेत.आधुनिक काळाप्रमाणे प्रदूषण किंवा पर्यावरणाचा असमतोल नसणाऱ्या त्यांच्या काळातही त्यांनी वृक्षसंपत्तीचे मोठेपण जाणून घेतले होते. गडावरील वृक्ष संवर्धनाबाबतच्या या आज्ञापत्रावरून त्यांची पर्यावरणाबाबतची दूरदृष्टी दिसून येते.


शेअर करा

Heroism and Fearlessness शौर्य व साहस

शेअर करा

एखादा जवान जेव्हा एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी आपला जीव धोक्यात घालतो किंवा एखाद्या अशा क्षणी तो झडप घेतो जेव्हा त्याला माहीत असते की यात आपला प्राण जाणार आहे तेव्हा अशा क्षणी त्याला हा निर्णय घ्यायला भाग पाडणारा विचार काय असतो?

भगवद्गीतेत सांगितलेले
‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्’
हे तत्वज्ञान त्याच्या मनात असते की इतर कुठली प्रेरणा? हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला सांगता येणार नाही.
हे तोच सांगू शकेल जो या चक्रव्यूहामध्ये शिरला आहे. अनेक वेळा….. अनेक प्रसंगी….


शेअर करा
error: