June 2023

Raj Narain vs Indira Gandhi

2. खटल्यास सुरुवात Election Petition against Indira Gandhi

शेअर करा

परंतु राज नारायण यांनी आपल्याकडे आशा वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत असे सांगितले. परंतु नंतर राज नारायण यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री सी. बी. गुप्ता यांची भेट घेतली. गुप्ता आणि श्री शांतीभूषण यांचे चांगले संबंध होते.  हा आधार घेऊनच श्री शांतीभूषण यांनी राजनारायण यांचा खटला लढवावा अशी गळ त्यांना गुप्ता यांच्याद्वारे घालण्यात आली आणि ती त्यांनी मान्य केली.


शेअर करा

1. आणीबाणीची पार्श्वभूमी Before decleration of emergency in india

शेअर करा

हा खटला अनेक अंगाने महत्त्वाचा होता. 1971 च्या निवडणुकीद्वारे श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधान पद मिळाले होते. त्या पंतप्रधान पदासाठी आवश्यक असणारे लोकसभेचे सदस्यत्व या खटल्याद्वारे धोक्यात येत होते. जर हा खटला राजनारायण यांनी जिंकला आणि जर इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल ठरली तर इंदिरा गांधींचे पंतप्रधान पद पण धोक्यात येणार होते


शेअर करा

गदर – एक खरी खुरी प्रेम कथा Gadar a true love story

शेअर करा

खरी स्टोरी अशी आहे की इसवी सन 1947 ला फाळणी झाली.. त्यावेळेस हजारो कुटुंबं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये विस्थापित झाली किंवा दंगलीमध्ये बळी पडली. फाळणीच्या या अंदाधुंदी मध्ये झैनाब नावाची पूर्व पाकिस्तान मधील जालंदर जिल्ह्यामधील एक मुलगी भारतात अडकते. दंगलीमध्ये तिचा जीव जाणार होता. परंतु बुटा सिंग नावाचा सरदार तिला बघतो आणि तिचा जीव  वाचवतो. तिला आपल्या घरी घेऊन येतो. पुढे दोघांमध्ये प्रेम बहरते. बुटा सिंग झैनाबशी लग्न देखील करतो. त्यांना दोन मुली होतात. परंतु हे प्रेम जणू नियतीला मान्य नव्हते. 


शेअर करा
error: