Author name: कारभारी

Khallakada waralakada खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?

उद्या माझ्या मुलाच्या किंवा त्याच्या मुलाच्या कानावर हा शब्द पडलाच आणि त्याच्याही डोक्यात असाच किडा वाळवळला. आणि त्याने जर आपल्या बापाला विचारले की- “खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?” तर त्याला याचे उत्तर सांगणारे कोण असेल?

OPEN- an autobiography of Andre Agassi हानिकारक बापू – आंद्रे आगासी चे आत्मचरित्र

गेल्या दोन-तीन महिन्यात चार चांगली पुस्तके वाचण्यात आली. त्यापैकीच एक म्हणजे आंद्रे आगासी ची ऑटोबायोग्राफी “OPEN”. लहानपणापासून तर त्याचा टेनिस मधून निवृत्ती पर्यंतचा काळ खूप छान शब्दबद्ध केलाय. मला टेनिस ची आवड मी नववी दहावीत असताना लागली. त्यामुळे त्याचा टेनिस मधला सुरुवातीचा प्रवास वाचताना खूप मजा आली. अक्षरशः माझ बालपण पुन्हा माझ्या डोळ्यासमोरून तरळले. पुस्तक खूप छान आहे, संधी मिळाली तर जरूर वाचा.

What is IPO? आयपीओ म्हणजे काय?

सगळ्याच कंपन्यां शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नसतात. परंतु जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर शेअर मार्केट मध्ये ते खरेदी साठी उपलब्ध करण्याचे ठरवते तेव्हा त्या कंपनीला सर्वप्रथम शेअर मार्केट मध्ये स्वतःला नोंदणीकृत करावे लागते. एखादी कंपनी जेव्हा आपले शेअर्स बाजारांमध्ये विक्रीसाठी पहिल्यांदाच आणते तेव्हा त्याला …..

What is ”Share’? शेअर म्हणजे काय?

जो व्यक्ती कंपनीचे शेअर खरेदी करतो तो आपला पैसा कंपनीला वापरण्यासाठी देतो. त्याबदल्यात त्याला शेअर्स ची मालकी मिळते. कंपनीला हा पैसा एकदा मिळाला म्हणजे नेहमीसाठी वापरण्यास मिळतो. हा पैसा गुंतवणूकदारास परत करायची गरज नसते. तसेच यावर कुठले व्याजही देणे बंधनकारक नसते. तरीदेखील सामान्य गुंतवणूकदार कंपन्यांचे शेअर खरेदी करून गुंतवणूक करतात. यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा काय फायदा?

KANAA by Kusumagraj कणा

सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.

Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी

अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे

अर्धसत्य Ardhsatya

अजून जास्त काय सांगु?.

तेंडुलकरांची पटकथा, निहिलांनीचे दिग्दर्शन, ओमपुरी आणि सदाशिव अमरापूरकरांचा अभिनय, स्मिता पाटीलची सहज पण दमदार भूमिका, गुलाबी स्वप्न न दाखवता आयुष्याचे भीषण वास्तव दाखवणारी पटकथा, या एकेका कारणासाठी हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे. पण केवळ या कवितेसाठी देखील हा चित्रपट पाहता येईल.

वामांगी Vamangi by Arun Kolatkar

देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रखुमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो
असु दे
रखुमाय तर रखुमाय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून

First Statue of Shivaji Maharaj in world शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारला?

आज आपण जर रायगडावर गेलो तर तिथे सिंहासनाची जागा आहे. पूर्वी तिथे फक्त एक चौथरा होता. रायगडावर सिंहासनाच्या जागेवर आज जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो फार नंतरच्या काळात बसवण्यात आला.मग शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कोणी बनवला आणि कुठे बसविण्यात आला?
अभिमानाची गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा महाराष्ट्रातच  बनवण्यात आला.

The Farmer’s (Empowerment & Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Act 2020 कृषक (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा संबंधी करार अधिनियम 2020

या कायद्याला ढोबळ मानाने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा किंवा करार शेतीचा कायदा असे म्हणता येईल. करार शेतीचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे तुम्ही एखाद्या कृषी मालाचे उत्पादन आणि विक्रीचा करार एखाद्या व्यक्तीसोबत/कंपनीसोबत/पक्षासोबत करणार. आजच्या घडीला आपल्या देशांमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ला म्हणजे करार शेतीला परवानगी नाही.  याचे कारण देखील एपीएमसी हेच आहे.  कारण एपीएमसी कायदा स्पष्टपणे बंधन घालतो कि शेतकऱ्याचा शेतमाल  हा जर  विकायचा असेल तर तो सर्वप्रथम एपीएमसी मध्येच विकावा लागेल. एखादा खरेदीदार (या कायद्यात खरेदीदाराला Sponser असे नाव दिलेले आहे.) जर शेतमाल दुप्पट भावाने देखील खरेदी करण्यास तयार असला तरी शेतकरी त्या सोबत असा करार करु शकत नव्हता. कारण त्याला (शेतकऱ्याला) मालाची विक्री एपीएमसी मध्येच करायची सक्ती होती.

error: