लेख पहिला- What are the APMCs? एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) म्हणजे काय?
पण या सर्व घडामोडीत बाजार समितीतील दोष उघडपणे दिसू लागले शेतकऱ्यांसाठी च्या नव्या आर्थिक समीकरणात बाजार समिती अपुरी पडू लागली. बाजार समित्या शेतकर्यांचे शोषण करतात, अशी मांडणी शेतकरी संघटनेने या काळातच केली. १९६३ चा महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम व १९६७ चा कायदा कालबाह्य झाला आहे. त्यामुळे आपला शेतमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य शेतकर्याला मिळाले पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली.
लेख पहिला- What are the APMCs? एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) म्हणजे काय? Read More »
